सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.88

लेखन केले आहे.
स्वतःच्या पदराला खार लावून सत्यशोधक समाजाचे हयातभर कार्य करणाऱ्या या सत्यशोधकाचे वयाच्या ७९ व्या वर्षी दिनांक १० जुलै १९५८ रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा येथे निधन झाले.
संदर्भ – १) करजगावातील सत्यशोधक चळवळ – सतीश जामोदकर, २) सत्यशोधक समाज परिषद : अ. भा. व कार्यवृत्तांत संपादक, प्राचार्य गजमल माळी, ३) विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य – डॉ. अशोक चोपडे, ४-५-१९११, ४) दीनमित्र अंक २३ जुलै १९५८
चौधरी शांताबाई कृष्णाजी (मृत्यू १९ डिसेंबर १९७५)
करजगावकर ज्येष्ठ सत्यशोधक आणि अ. भा. सत्यशोधक समाजाचे एक सचिव कृष्णाजी कर्काजी चौधरी यांच्या शांताबाई चौधरी या पत्नी होत. शांताबाई यांनी ट्रेंड शिक्षिकेचे प्रशिक्षण अमरावती येथून घेतले. त्या करजगावातील ए. व्ही. स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या.
शांताबाई सत्यशोधक मताच्या होत्या. त्यांनी निर्मलाताई आणि सुशीलाताई या आपल्या दोन्ही मुलींना शिक्षित केले (निर्मलाताई भटकर व सुशीलाताई होनाडे). निर्मलाताईंना त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिकविले. मॅट्रिक पास झालेली करजगावातील निर्मलाताई ही पहिली विद्यार्थिनी होय.
तसे तर चौधरी कुटुंबाला मीराबाई नावाची आणखी एक कन्या होती. मात्र, ती १९११ सालच्या मार्च महिन्यात सर्पदंशाने वारली. मोठा मुलगा नरसिंह ग्वाल्हेर येथे नोकरीस होता.
त्यांनी ‘स्वयंपुरोहित’ या सत्यशोधकी ग्रंथाचे संपादन केले. उतारवयात त्या
मुरब्बा, मुर्तिजापुर, जिला अकोला में बस गये। उन्होंने वहां खेती करना शुरू कर दिया।
शांताबाई की मृत्यु 19 दिसंबर 1975 को मुरम्बा में हुई।
सन्दर्भ – करजगाँव में सत्य की खोज का आन्दोलन सतीश जामोदकर, दीनामित्र अंक – 5-4-1911
चौधरी अमृतराव कृष्णजी
सत्यशोधक अमृतराव कृष्णाजी चौधरी करजगांवकर सत्यशोधक एमडी हैं। आप वानखड़े और कृष्णाजी करकाजी चौधरी करजगांवकर के समकालीन सत्य साधक थे। पेशे से पटवारी अमृता राव ने ‘अमृत गीता’ आदि काव्य संग्रह लिखे। एस। 1907 में पूरा हुआ। उनके द्वारा लिखित ‘अमृत गीता’ संकलन आदि। एस। 1918 (मई 1829) ‘विद्यासागर’ प्रेस अमरावती से प्रकाशित। साठ ओवसों में प्रस्तुत काव्य-ग्रन्थ शब्दशः है तथा प्रथम पृष्ठ पर सत्यशोधक समाज का आदर्श वाक्य ‘सत्यमेव जयते’ अंकित है। शाहिर भीमराव महामुनि, मो. आप वानखड़े, कृष्णाजी करकाजी चौधरी आदि का उल्लेख सम्मानपूर्वक किया गया है। चूँकि प्रस्तुत काव्य-पुस्तक गीतात्मक थी, इसलिए चौधरी ने इसका पाठ करने वाले पाठकों से एक पैसा और इसका पाठ न करने वाले पाठकों से दो पैसे शुल्क लिया।
अमृतराव चौधरी की पत्नी सुमंतदेवी चौधरी ने भी ‘अमृत भजन भाग-1, भाग-2’ आदि काव्य संग्रह लिखे। एस। 1917 में रिलीज़ हुई। इसके अलावा, अमृतराव के पुत्रों में से एक, एकनाथराव चौधरी की कविता की एक पुस्तक ‘विधवंच कैवरी’ 1926 में प्रकाशित हुई थी।
सन्दर्भ – 1) करजगांव में सत्य शोधक आंदोलन – सतीश जामोदकर, 2) अमृत गीता – ए. क्र. चौधरी
सत्य चाहने वालों के अंतरंग
88
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




