सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.102

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.102
लगभग
दिनकरराव शंकरराव (जन्म 1897 – मृत्यु 3 मई 1932)
मशीन गन, कटु सत्य शोधक, लेखक, झाल वक्ता, झुंझर पत्रकार, छत्रपति शिवाजी मेले के आयोजक, सत्य शोधक साहित्य के इतिहास में सर्वश्रेष्ठ पुस्तक ‘देश के दुश्मन’ के लेखक, कलमकसाई ब्राह्मण पर घातक हमला, पुणेकर नेता गैर-ब्राह्मण पार्टी के दिनकरराव शंकरराव खाबिकर का जन्म पुणे शहर के पास म्हाटोबाची आलंदी में 1897 में एक किसान परिवार में हुआ था। दिनकर राव जब बहुत छोटे थे तभी उनके पिता की मृत्यु हो गई। इसलिए परिजन पुणे में अपने परदादा बाबूराव गोडसे के पास रहे और मैट्रिक तक की पढ़ाई की। इसी बीच वर्ष 1925 में खेबीकर का विवाह ताराबाई से हो गया। इस करीबी जोड़े के दो बच्चे थे, रायबा और शिवाजी। रायबा की अल्पायु में ही आकस्मिक मृत्यु हो गई। 1930 में जन्मे शिवाजी ने काम करना जारी रखा। डॉ. शिवाजी राव एक सत्य अन्वेषक हैं। वह बाबा आढाव के सहपाठी थे।
दिनकरराव खाबीबकरों का समूह मूलतः आक्रामक था। जब वे सत्यशोधक आंदोलन और गैर-ब्राह्मण पार्टी के संपर्क में आये तो उनकी आक्रामकता और भी कम हो गयी। इसी बीच जेधे बंधुओं की संगति में आकर सत्यशोधक पुणेकर और अधिक आक्रामक हो गये। इसलिए मौके-बेमौके करीबियों की कलम महात्मा फुले की कलम से कुछ ज्यादा ही जलने लगी! कुछ वर्ष पहले महात्मा फुले की क्रांतिकारी पुस्तक ‘गुलामगिरी’ ने बहुजन समाज को एक एहसास दिलाया था। लेकिन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, नारायणराव लोखंडे, भाऊ पाटिल डुंबरे, दरियाजीराव थोराट, नामदेव कुंभार आदि की मृत्यु के बाद सत्य शोधक आंदोलन थोड़ा निष्क्रिय हो गया। ऐसी विपरीत परिस्थिति में पड़ोसियों द्वारा लिखित ‘देश के शत्रु’ ने एक बार फिर ब्राह्मणों पर बहुत ही वीभत्स तरीके से हमला कर बहुजनों को सचेत किया।
दिनकरराव खाबिकर की युवावस्था जेधे हवेली में गई। वे मौके-मौके पर बेहद आक्रामक अंदाज में व्याख्यान देते थे. प्रस्तुत मामले को राजर्षि शाहू महाराज देख रहे हैं
सत्य चाहने वालों के अंतरंग
यांनी त्यांना कोल्हापुरात बोलावून घेतले. पुढे शाहूंच्या प्रेरणेने जवळकरांनी ‘तरुण मराठा’, ‘कैवारी’ (१९२८-३०) या सत्यशोधक पत्रांचे संपादन केले. त्यापूर्वी ‘जय भवानी’ आणि ‘भवानी तलवार’ पत्रेही त्यांनी काढली होती.
खरे तर जवळकर इंग्लंडहून साम्यवादाच्या प्रभावातच मायदेशी परतले, तेव्हाच त्यांनी ‘तेज’ पत्र सुरू केले होते. १९२९ (मार्च-एप्रिल) आणि १९३० सालात असे दोनदा जवळकर इंग्लंडला जाऊन आले. विलायतेच्या वास्तव्यात त्यांनी ‘महात्मा फुले’ यांचे इंग्रजी चरित्र लिहिण्याचा मनोदय व्यक्त करूनही त्यांच्याकडून हा वाङ्मयीन प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. तसेच ‘शेतकरी हिंदुस्थान’ आणि ‘सत्यशोधक समाज आणि तत्त्वज्ञान’ आदी ग्रंथ त्यांनी विलायतेच्या वास्तव्यात पूर्ण करण्याचा मनोदयही व्यक्त केला होता.
उण्यापुऱ्या पस्तीस वर्षाच्या आयुष्यात जवळकरांनी ‘प्रणयप्रभाव’ नाटक (अनुपलब्ध), ‘शिवस्मारक पुराण’ (ओवीबद्ध काव्यग्रंथ) (अध्याय १७), छत्रपती पद्यसंग्रह (सोळा पदे), ‘मर्दहो, नाके कापून घ्या!’, ‘१९५० सालची ब्राह्मण परिषद’, ‘सवाल पहिला’, ‘सवाल दुसरा’, ‘देशाचे दुष्मन’, ‘कैफियत’, ‘क्रांतीचे रणशिंग’ (आरंभीची तीन प्रकरणे) आदी धारदार, घोटीव सत्यशोधकी ग्रंथांचे लेखन केले. प्रस्तुत सत्यशोधकी वाङ्मय छोट्या-छोट्या प्रचारकी पुस्तिकांमधून तत्कालीन ब्राह्मणेतर समाजाला भान आणण्याचे, प्रसंगी झिंग आणण्याचे आणि मंदावत चाललेल्या सत्यशोधकी चळवळीला टेकू देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या ग्रंथांनी केले. जवळकरांचे प्रस्तुत लेखन म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी नव्हते! उलट मंदावत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला दिलेले कडक इंजेक्शन होते ते. मात्र या क्रांतिकारी कार्यासाठी जवळकरांना स्वतःच्या घरावर फार मोठा राखेचा ढेपशा ठेवावा लागला.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पुणे येथील ‘रे मार्केट’ (महात्मा फुले मार्केट) समोर लोकमान्यांचा पुतळा स्थापन करण्याचा ठराव न. प. ने पारित केला. दरम्यान, महात्मा फुले स्मारक प्रकरण मार्गस्थ झाल्यावर सनातन्यांनी रातोरात या ठिकाणी लोकमान्यांचा पुतळा स्थापित केला. दरम्यान, दिनांक ४ सप्टेंबर १९२५ रोजी महात्मा फुले स्मारकाचा ठराव पुणे न. प. ने बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला. या प्रकरणी संग्राम आणि मजूर पत्रात उभा दावा निर्माण झाला. ‘संग्राम’ पत्रामधील महात्मा फुले यांच्या बदनामीला जवळकर ‘मजूर’ पत्रातून गोळीबंद उत्तर देत असत. महात्मा फुले पुतळा स्थापित करण्याचा ठराव
सत्यशोधकांचे अंतरंग 102
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




