सोशल

माळी समाजातील अंधभक्त गणेशजीचे प्रेमी उघडा डोळे

माळी समाजातील अंधभक्त गणेशजीचे प्रेमी उघडा डोळे,पाहा तपासून ,आपला मेंदू ठिकाणावर ठेवून,सदविवेक बुद्धीचा वापर करून,वरील व्हिडिओ पूर्णपणे पाहून स्वतः च आत्मचिंतन करून आपला मेंदू ब्राम्हणी वेवस्थेला गहाण ठेवून जगण्या पेक्षा माळी समाज बांधव यांनी स्वतः चे आत्मपरीक्षण केलेलं बर आणि जे माळी समाज बांधव गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक जिम्मेदार साथी आहे त्या सर्व माळी समाज बांधव नी टिळकांनी गणपती बसविला तर तो आमचा धार्मिक आदर्श मुद्दा ठरला .आणि महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांनी स्वतः अपमान सहन करून. हजारो वर्षापासून शिक्ष ण घेण्याची बंदी होती.

मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात जावून बंड करून बहुजन समाजाला शिक्षण दिले.बहुजन समाज शिक्षण घेऊन ये म्हणून टिळकांनी गणपती बाप्पा बहुजन समाजाच्या डोक्यात शिरुवून बहुजनांचे आदर्श टिळक झाले आणि ज्यांनी शिव जयंती देशामध्ये पहिल्यांदा साजरी केली ते आमच्यातून दूर लोटल्या गेले म्हणून गणपती भक्त माळी समाज बांधव यांना टिळक आदर्श म्हणून स्वीकारतो आणि अंधकरातून प्रकाशाकडे वाटचाल दाखविणारे फुले माळी समाज बांधव यांनी इतिहासातून स्वतः बाद केले म्हणून माळी समाज बांधव टिळकांनी गणपती बसविण्याची मार्ग दाखविला तो आम्हीं नतमस्तक होऊन डोळसपणे स्वीकारलं या चुकीच्या विचाराने आम्ही महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

परंतु फुले यांनी दाखविलेला सत्याचा मार्ग सोडून आम्ही स्वतः टिळकांनी दाखविलेल्या गणपती बसविण्यात धन्यता मानली आणि फुले यांनी अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखविला तो आम्हीं सोडून टिळकांनी प्रकाशाकडे अंधराकडे नेणारा मार्ग म्हणजेच गणपती महोत्सव हा मार्ग माळी समाज बांधव यांनी स्वतः स्वीकारला आणि प्रगती कडे जाणारा माळी समाज बांधव हा टिळकांच्या गणपती स्थापने मुले अधोगती कडे गेला. इथे टिळकांचा विजय झाला आणि महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि सावित्री माई यांच्या विचारांचा कार्याचा प्रभाव पत्करावा लागला. टिळक हे गणपती बाप्पा भक्त चे आदर्श ठरले.म्हणून महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे माळी समाजाचे आदर्श ठरू शकत नाहीत.हे आमचं दुर्दैव आहे.माळी समाज ज्योती – सावित्री माई यांना आदर्श मानत नाहीत.तर शाहू, आंबेडकर, कांशीराम यांना काय? आदर्श मान नार पुन्हा तुम्हाला कशा प्रकारचे समजवायचा हे कळत नाही आपला बाप बंड पुकरणारा होता तर आम्ही माळी समाज बांधव शंड कसे झालो यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

फुले म्हणतात विध्ये विना मती गेली! मती विना निती गेली; निती विना गती गेली! गती विना वित्त गेले ! वित्त विना शूद्र खचले ? एव्हढे अनर्थ ऐका अविद्येने केले ह्याचा अर्थ माळी समाज बांधव यांना समजला नाही समजला असेल तर आम्हाला तो अमलात आणायचा नाही.कारण टिळकांचा गणपती आमचा आदर्श आहेत.Dr. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.ज्या समाजाचे नेतृत्व गुलाम तो समाज गुलाम; त्या नंतर मान्य.कांशीराम साहेब म्हणतात जीस बाप के बेटे लायक होते है! ऊस बाप की इज्जत होती है? औंर जिस बाप के बेटे नालायक होते हैं! ऊस बाप की इज्जत नही होती है? फुले के बेटे नालायक होनेसे उसकी इज्जत नाही होती.हमारे घरमे गणपती बाप्पा पोहचणे वाले टिळक की हम माळी इज्जत करते है? तो हम सत्ता मे कैसे पोहचेगे.

ए है असली खेळ माळी समाज बांधव के दिमाख मे नाही आयेगा उसके लिये टिळक ने दिखाया मार्ग गणपती बसविण्याची मार्ग सोडून ? फुले नी दाखविलेला सत्याचा मार्ग स्वीकारा तर येणाऱ्या काळात माळी समाज बांधव क्रांती घडवू शकते.Dr. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये अज्ञानी महार समाजाला सांगितलं की आपल्या घरातील धार्मिक गुलामीतून मुक्त होऊन बौध्द धम्म स्वीकारला शिवाय आपली प्रगती होत नाही.अज्ञानी समाजाने विज्ञानवादी बौध्द धम्म स्वीकारला आणि प्रगती झाली .माळी समाज बांधव यांनी टिळकांनी दाखविलेला गणपती बाप्पा बसविणे सोडून दिले आणि jyoti- सावित्री माई फुले यांनी दिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा मार्ग माळी समाज बांधव यांनी स्वीकारला क्रांती घडल्या शिवाय राहणार नाहीत माळी समाज बांधव महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी दाखविलेल्या मार्गाने चालले तर भारत देशामध्ये क्रांती घडवू  शकते.अशोक बनकर चंद्रपूर शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button