सोशल

सत्यशोधक विवाह विधी प्राध्यापक श्रावण देवरे क्रमशः भाग 9

सत्यशोधक विवाह विधी प्राध्यापक श्रावण देवरे क्रमशः भाग 9

जाळून असा लिहून बहुजनजाळून असा लिहून बहुजन

होते. वैदिक त्यांना हणून गांनी या चा नीय डून द्ध स

१) पूर्वी राजे अनेक स्त्रियांशी लग्ने करायचे. ते सर्व आंतरजातीय व आंतरधर्मीय व आंतरप्रादेशिक विवाह होते. राज्य विस्तारासाठी वैवाहिक नाते निर्माण केले जात होते. स्वसंरक्षणासाठी व वतनासाठी सरंजामदार जातीचे लोक आपल्या मुली राज्याला देऊन यायचे. अशा मुलींची रवानगी राज्याच्या जनानखान्यात होत असे. राज्य विस्तारासाठी वा संरक्षणासाठी असे विवाह होत असत. असे विवाह भीतीपोटी वा प्रतिष्ठा वाढीसाठीही होत असतात. पितृसत्ताक कुटुंबाची वर्गोन्नती वा जात्योन्नती हाही उद्देश त्यामागे असायचा. अशा प्रकारची लग्ने करणाऱ्या बहिणींना मी मनःपूर्वक व आदरपूर्वक वंदन करतो, की ज्यांनी आपल्या बापाला, भावाला वतनदारी जमीनदारी मिळावी म्हणून परकीय राजांशी आंतरधर्मीय विवाह केलेत.

२) ‘सांस्कृतिक आंतरजातीय विवाह’ असाही एक प्रकार आहे. हे विवाह एकतर्फी असतात. म्हणजे फक्त मुलीच दुसऱ्या जातीत पाठवायच्या असतात. अशी सांस्कृतिक लग्ने प्रचंड भीतीपोटी होत असतात. ज्या खालच्या जातीकडून सर्वात जास्त ‘वैचारिक’ धोका असतो, त्या जातीतील नेत्यांना, विचारवंतांना, साहित्यिकांना आपल्या स्वतःच्या उच्चजातीतील मुली देऊन आपली संस्कृती सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असतो. अशा उच्चजातीय मुलींना मी मनःपूर्वक व आदरपूर्वक वंदन करतो की, ज्यांनी आपल्या बापाचे-भावाचे पुरुषसत्ताक-जातिव्यवस्थाक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ‘आंतरजातीय’ विवाह केला.

३) तिसऱ्या प्रकारचा आंतरजातीय विवाह हा खरा आंतरजातीय विवाह असतो. कारण हा आंतरजातीय विवाह जातिव्यवस्थेला धक्का मारण्यासाठी असतो. तो जाणिवपूर्वक केला जातो. अशा विवाहांपैकी एक विवाह आज गौतमी व संघर्ष यांचा संपन्न होत आहे.

या विवाहाला आपण उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा दिल्यात, प्रोत्साहन दिलेत व पुढच्या पिढीसाठी ‘आदर्श’ स्थापित केला, याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार !

प्रा. श्रावण देवरे

नाशिक

मो. ८८ ३०१ २७ २७०

सत्यशोधक विधी १५

होते. वैदिक त्यांना हणून गांनी या चा नीय डून द्ध स

१) पूर्वी राजे अनेक स्त्रियांशी लग्ने करायचे. ते सर्व आंतरजातीय व आंतरधर्मीय व आंतरप्रादेशिक विवाह होते. राज्य विस्तारासाठी वैवाहिक नाते निर्माण केले जात होते. स्वसंरक्षणासाठी व वतनासाठी सरंजामदार जातीचे लोक आपल्या मुली राज्याला देऊन यायचे. अशा मुलींची रवानगी राज्याच्या जनानखान्यात होत असे. राज्य विस्तारासाठी वा संरक्षणासाठी असे विवाह होत असत. असे विवाह भीतीपोटी वा प्रतिष्ठा वाढीसाठीही होत असतात. पितृसत्ताक कुटुंबाची वर्गोन्नती वा जात्योन्नती हाही उद्देश त्यामागे असायचा. अशा प्रकारची लग्ने करणाऱ्या बहिणींना मी मनःपूर्वक व आदरपूर्वक वंदन करतो, की ज्यांनी आपल्या बापाला, भावाला वतनदारी जमीनदारी मिळावी म्हणून परकीय राजांशी आंतरधर्मीय विवाह केलेत.

२) ‘सांस्कृतिक आंतरजातीय विवाह’ असाही एक प्रकार आहे. हे विवाह एकतर्फी असतात. म्हणजे फक्त मुलीच दुसऱ्या जातीत पाठवायच्या असतात. अशी सांस्कृतिक लग्ने प्रचंड भीतीपोटी होत असतात. ज्या खालच्या जातीकडून सर्वात जास्त ‘वैचारिक’ धोका असतो, त्या जातीतील नेत्यांना, विचारवंतांना, साहित्यिकांना आपल्या स्वतःच्या उच्चजातीतील मुली देऊन आपली संस्कृती सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असतो. अशा उच्चजातीय मुलींना मी मनःपूर्वक व आदरपूर्वक वंदन करतो की, ज्यांनी आपल्या बापाचे-भावाचे पुरुषसत्ताक-जातिव्यवस्थाक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ‘आंतरजातीय’ विवाह केला.

३) तिसऱ्या प्रकारचा आंतरजातीय विवाह हा खरा आंतरजातीय विवाह असतो. कारण हा आंतरजातीय विवाह जातिव्यवस्थेला धक्का मारण्यासाठी असतो. तो जाणिवपूर्वक केला जातो. अशा विवाहांपैकी एक विवाह आज गौतमी व संघर्ष यांचा संपन्न होत आहे.

या विवाहाला आपण उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा दिल्यात, प्रोत्साहन दिलेत व पुढच्या पिढीसाठी ‘आदर्श’ स्थापित केला, याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार !

प्रा. श्रावण देवरे

नाशिक

मो. ८८ ३०१ २७ २७०

सत्यशोधक विधी भाग नऊ क्रमशः

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button