टॉप न्यूजक्राईममहाराष्ट्र

मराठ्याना ओबीसी तुन आरक्षण द्या जरांगे पटत्माची मागणी बेकायदेशिर त्यांना त्वरीत अटक – करा सकल ओबीसीं ची मागणी

.. मराठ्याना ओबीसी तुन आरक्षण द्या जरांगे पट लची मागणी बेकायदेशिर त्यांना त्वरीत अटक – करा सकल ओबीसीं ची मागणी !

अंतरवाली सराटी मध्ये आता सातव्यांदा जरांगे यांनी आंदोलन चालू केले आहे उपोषण चालू केले आहे हे सर्व बेकायदेशीर आह

 

1मराठ्यांनकधीही ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही कारण ते मागासवर्गीय नाहीत आत्तापर्यंत नऊ आयोगाने त्यांचा मागासलेपणाचा रिपोर्ट नाकारलेला आहे ते मागासवर्गीय नाहीत
सत्ताधारी जमात आहे राज्यकर्ती जमात आहे जमीनदार जागीरदार वतनदार पाटील देशमुख असा हा समाज असल्यामुळे त्यांना आरक्षण हे मागासवर्गीय म्हणून मिळणार नाही मोदी सरकारने कायदा बदलून त्यांना दहा टक्के आरक्षण भारतातील सर्व क्षत्रिय जातीसाठी दिलेला आहे ते दिलेलं असताना सुद्धा हा जरांगे बेकायदेशीर वारंवार उपोषण करून सरकारवर दबाव आणतो आणि हे पार्ट टाइम पॉलिटिक्स कोण करायला लावतात त्याचं ज्या ज्या वेळा मराठा समाज सत्तेच्या बाहेर होतो त्या त्या वेळेला अशी नाटकं चालू असतात यापुढे हे ओबीसी समाज खपवून घेणार नाही ओबीसी सुद्धा जशास तसे उत्तर देईल आता या जरांगेमुळे मराठा समाजाचे इतकं नुकसान झालेलं आहे की विधानसभेमध्ये यांचे 50 आमदार कमी झालेले आहेत आणि येत्या काही निवडणुकांमध्ये मराठा समाजाचे राजकारण नसतानाबूत होईल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त हा जरांगे रानटी माणूस त्याला जबाबदार असेल तारापूरणाला पंढरपूर येथील एका अपंग अनाथ ओबीसी तरुण विलास किसान शिरसागर याची हत्या खूण या जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून त्याच्या समर्थकांनी केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे जरांग्याला 302 खाली अटक का होत नाही त्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी सातत्याने ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केलेले आहे आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये क्रिमिनल याची काही टाकलेले आहे त्यामुळे सरकारने अशा या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी ओबीसी मधून अल्पसंख्यांक मधून वारंवार होत आहे याची दहशत सरकारला आणि ओबीसी समाजाला आहे याच्यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा संपत चाललेला आहे याची सरकारने वेळीच दखल घ्यावी आणि मराठा समाजातील सुद्धा जाणकार लोकांनी याचा वेळेस बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी ओबीसी समाजातर्फे सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केली आहे
विलास क्षीरसागर अपंग मुलगा त्याला झाडावर चढता येत नाही जरांगे प्र 1त्येक मुलाच्या घरी गेला ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केली किंवा जनी जनी हे सांगाव घेतली आहे आंदोलनाच्या काळात पण या गरिबाच्या मुलाला अनाथ अपंग मुलाला भेटायला नजरंग्याला नाझरांग्याची लावली नाद झाला ना तो बच्चू कडू आला बच्चू कडू तर त्या अपंगाचा महामंडळाचा अध्यक्ष होता त्यावेळेला नाही त्याला दिसला हा खून आरक्षण कायद्याने मिळतं का माणसं मारून होतो असे बरेच महाराष्ट्र मध्ये प्रकरण आहेत त्यांच्यावर एसआयटी लावलेल्या थांबा जरा
प्रत्येक भागात प्रत्येक समाजाला वेगळे वेगळे आरक्षण असते तिथली परिस्थिती वरून राजस्थान मध्ये रजपूत ओपन मध्ये आहे महाराष्ट्रात ओबीसी आहे कैकाडी समाज काही भागात एससी आहे काही भागात ओबीसी आहे वडार समाज काही भागात अशी आहे काही भागात ओबीसी आहे माळी समाज सुद्धा काही भागात एससी आहे आदिवासी आहे ओबीसी पण आहे त्याला क्षेत्र बंधन असते याची माहिती घ्यावी धनगर समाज काही ठिकाणी ओबीसी काही ठिकाणी एस सी आहे त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय बोलू नये उचलली जीभ लावली टाळ्याला आमचा माणूस पंढरपूर मध्ये मारला आणि मराठ्याचा माणूस मेला मराठ्याच्या तरुणांन आत्महत्या केली असं सांगितलं प्रत्यक्षात बळीची संख्या वाढवण्यासाठी आमचा एक अनाथ अपंग पांगळा मुलाला ठार मारून झाडाला टांगले किती क्रूर निर्दयी रानटी माणस आहेत त्या ठिकाणी जहांग्याचा फोटो लावून त्याला फाशी दिलेली आहे त्यामुळे त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे हायकोर्टात चालू आहे लवकरच 302 च्या गुन्ह्यांमध्ये जर अंगाला होण्यावर म्हणजे होणार 2023 ची हाय कोर्ट मुंबई याचिका नंबर 178 179
[: अंतरवाली सराटी मध्ये आता सातव्यांदा जरांगे यांनी आंदोलन चालू केले आहे उपोषण चालू केले आहे हे सर्व बेकायदेशीर आहे मराठ्यांना कधीही ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही कारण ते मागासवर्गीय नाहीत आत्तापर्यंत नऊ आयोगाने त्यांचा मागासलेपणाचा रिपोर्ट नाकारलेला आहे ते मागासवर्गीय नाहीत

सत्ताधारी जमात आहे राज्यकर्ती जमात आहे जमीनदार जागीरदार वतनदार पाटील देशमुख असा हा समाज असल्यामुळे त्यांना आरक्षण हे मागासवर्गीय म्हणून मिळणार नाही मोदी सरकारने कायदा बदलून त्यांना दहा टक्के आरक्षण भारतातील सर्व क्षत्रिय जातीसाठी दिलेला आहे ते दिलेलं असताना सुद्धा हा जरांगे बेकायदेशीर वारंवार उपोषण करून सरकारवर दबाव आणतो आणि हे पार्ट टाइम पॉलिटिक्स कोण करायला लावतात त्याचं ज्या ज्या वेळा मराठा समाज सत्तेच्या बाहेर होतो त्या त्या वेळेला अशी नाटकं चालू असतात यापुढे हे ओबीसी समाज खपवून घेणार नाही ओबीसी सुद्धा जशास तसे उत्तर देईल आता या जरांगेमुळे मराठा समाजाचे इतकं नुकसान झालेलं आहे की विधानसभेमध्ये यांचे 50 आमदार कमी झालेले आहेत आणि येत्या काही निवडणुकांमध्ये मराठा समाजाचे राजकारण नसतानाबूत होईल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त हा जरांगे रानटी माणूस त्याला जबाबदार असेल तारापूरणाला पंढरपूर येथील एका अपंग अनाथ ओबीसी तरुण विलास किसान शिरसागर याची हत्या खूण या जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून त्याच्या समर्थकांनी केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे जरांग्याला 302 खाली अटक का होत नाही त्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी सातत्याने ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केलेले आहे आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये क्रिमिनल याची काही टाकलेले आहे त्यामुळे सरकारने अशा या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी ओबीसी मधून अल्पसंख्यांक मधून वारंवार होत आहे याची दहशत सरकारला आणि ओबीसी समाजाला आहे याच्यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा संपत चाललेला आहे याची सरकारने वेळीच दखल घ्यावी आणि मराठा समाजातील सुद्धा जाणकार लोकांनी याचा वेळेस बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी ओबीसी समाजातर्फे सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केली आहे
विलास क्षीरसागर अपंग मुलगा त्याला झाडावर चढता येत नाही जरांगे प्र 1त्येक मुलाच्या घरी गेला ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केली किंवा जनी जनी हे सांगाव घेतली आहे आंदोलनाच्या काळात पण या गरिबाच्या मुलाला अनाथ अपंग मुलाला भेटायला नजरंग्याला नाझरांग्याची लावली नाद झाला ना तो बच्चू कडू आला बच्चू कडू तर त्या अपंगाचा महामंडळाचा अध्यक्ष होता त्यावेळेला नाही त्याला दिसला हा खून त्याच्या तळ तळाट लागला बच्यु कडी पराभुत झाले
आरक्षण कायद्याने मिळतं का माणसं मारून मीळात – ? असे बरेच महाराष्ट्र मध्ये प्रकरण आहेत त्यांच्यावर एसआयटी लावलेल्या थांबा जरा
प्रत्येक भागात प्रत्येक समाजाला वेगळे वेगळे आरक्षण असते तिथली परिस्थिती वरून राजस्थान मध्ये रजपूत ओपन मध्ये आहे महाराष्ट्रात ओबीसी आहे कैकाडी समाज काही भागात एससी आहे काही भागात ओबीसी आहे वडार समाज काही भागात अशी आहे काही भागात ओबीसी आहे माळी समाज सुद्धा काही भागात एससी आहे आदिवासी आहे ओबीसी पण आहे त्याला क्षेत्र बंधन असते याची माहिती घ्यावी धनगर समाज काही ठिकाणी ओबीसी काही ठिकाणी एस सी आहे त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय बोलू नये उचलली जीभ लावली टाळ्याला आमचा माणूस पंढरपूर मध्ये मारला आणि मराठ्याचा माणूस मेला मराठ्याच्या तरुणांन आत्महत्या केली असं सांगितलं प्रत्यक्षात बळीची संख्या वाढवण्यासाठी आमचा एक अनाथ अपंग पांगळा मुलाला ठार मारून झाडाला टांगले किती क्रूर निर्दयी रानटी माणस आहेत त्या ठिकाणी जहांग्याचा फोटो लावून त्याला फाशी दिलेली आहे त्यामुळे त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे हायकोर्टात चालू आहे लवकरच 302 च्या गुन्ह्यांमध्ये जर अंगाला होण्यावर म्हणजे होणार 2023 ची याचिका नंबर 178 179 मराठा कुणबी कुणबी मराठा एक नाहीत मागासवर्गीय नाहीत ओबीसी मधुन अरक्षण देऊनये हाय कोर्ट मुंबई २०१४ चालीका नंबर३४ ६८ यातीका कर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे
ककील डॉ गुणरतन
सदावर्ते . डॉ जयश्री पाटीले

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये प्रमाण आहे

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button