नव्या लोकसभेच्या दिशेने….!

नव्या लोकसभेच्या दिशेने….!
दखल
पहिला टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरणे आता शेवटच्या टप्प्यात आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघांमधून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी शिवसेनेबरोबर असलेली आपली युती संपुष्टात आल्याचे जाहीर केले. ही युत्ती संपुष्टात आणल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. कारण कोणत्याही निवडणुका न लढवता शिवसेनेबरोबरच्या युत्तीची इतीश्री झाली, ही गोष्ट त्यांच्या अनुयायांसह जवळपास सर्वच राजकीय अनुयायांना खटकल्यासारखी झाली. अर्थात, या निर्णयावर
ते महाविकास आघाडीच्या बाहेरच राहतील,
पहिला टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरणे आता शेवटच्या टण्यात आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघांमधून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी शिवसेनेबरोबर असलेली आपली पती संपुष्टात आल्याचे जाहीर केले. ही युती संपुष्टात आणल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. कारण कोणत्याही निवडणुका न लढवता शिवसेनेबरोबरच्या युतीची इतीश्री झाली, ही गोष्ट त्यांच्या अनुयायांसह जवळपास सर्वच राजकीय अनुयायांना खटकल्यासारखी झाली. अर्थात, या निर्णयावर ते महाविकास आघाडीच्या बाहेरच राहतील, याची शक्यता अधिक आहे. काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा त्यांनी पाठवलेला प्रस्तावाला काँग्रेसने अद्याप न दिलेलं उत्तर आणि यामुळे पहिल्या टप्पाच्या प्रचाराला प्रारंभ होण्यापूर्वी पर्यंत, जर ही बाच अशीच राहिली तर, भूमिका घेणे नेत्यांना अवघड जरी जाणार असले तरी, एकंदरीत भारतीय मतदार हा १९७७ च्या निवडणुकीप्रमाणेच चावेळी निर्णायक मतदार म्हणून समोर येणार आहे. सामाजिक चळवळी असो, अथवा राजकीय चळवळी असो या सर्वच संघटना आणि पक्षांच्या नेत्यांनी एक याच स्पष्ट केली आहे की, आगामी निवडणुका या
कोणत्याही पक्ष विरुद्ध दूसरा पक्ष अशा असणार नाही; तर, जनता विरुद्ध स्मकार आशा पद्धतीने या निवडणुका असतील. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उत्तर प्रदेशातील मेरठ येथून आपल्या प्रचार अभियानाचा प्रारंभ करणार आहेत. मेरठ या मतदारसंघात जवळपास १९ लाख मतदान आहे. या मतदारसंघांमध्ये प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी ईव्हीएम विरोधातील आंदोलन छेडणारे सर्वोच्च न्यायालयातील प्रतिष्ठित वकील ऍड. भानुप्रताप सिंग यांना आहे. मेरठ हा असल्यामुळे आणि असल्यामुळे या जनता पक्षासाठी इथूनच ओबीसी करतील आणि प्रचाराचा निवडणुकीत एनडीए आघाडी असा सामना सामन्यातून प्रत्येक मात्र दोन्ही आघाडीच्या यातील मोठे उदाहरण बहुजन समाज पक्ष आणि यहुजन आघाडी, दोन्ही संख्या आहे, ती देशातील कारण या दोन राज्यात हे संसदेत जातात. त्यामुळे फार महत्त्व आहे. बहुजन माचावती आणि वंचित नेते ऍड. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी आणि यांच्यापासून लांब राहण्याचा हा सत्ताधारी भारतीय जनता असल्याचे प्राथमिक स्तरावर वाटते आहे. २०१९ च्या व बसपा एकत्र होते. पण,
उमेदवारी देण्यात आले मतदारसंघ पहिला टप्प्यात ओचीसी संख्या बहुल मतदारसंघाचे महत्व भारतीय निश्चितपणे मोठे आहे. कारण समुदायाला एक आव्हान ते प्रारंभ करतील. या आघाडी विरुद्ध इंडिया रंगणार असला तरी, वा राज्यातील महत्त्वपूर्ण पक्ष चहेर असणार आहेत. म्हणजे उत्तर प्रदेशातील महाराष्ट्रातील वंचित राज्यात जागांची जी सर्वाधिक आहे. मिळून १२८ खासदार या दोन राज्यांना समाज पक्षाच्या बहुजन आघाडीचे यांनी अनुक्रमे महाविकास आघाडी घेतलेला निर्णय, पक्षाचा फायद्याचे तरी जाणकारांना निवडणुकीमध्ये सपा त्यावेळी काँग्रेसला
त्यांनी आपल्या आघाडीत न घेतल्यामुळे, काँग्रेसला उत्तर प्रदेशात मिळालेले सात टक्के मतदान हे सपा बसपाच्या विजयावर परिणाम करणारे ठरले. तरीही, या राज्यात त्यावेळी बहुजन समाज पक्षाचे दहा खासदार निवडून आले. महाराष्ट्रात देखील वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ४२ लाख मते घेतली. त्यामुळे त्यांच्या मतदानाची टक्केवारी महाविकास आघाडी सोबत न जोडल्यामुळे महाविकास आघाडीला जवळपास १५ जागांचा तोटा झाला. परंतु, त्याचयरोवर जर ही आघाडी एकत्र असती तर, पंचित बहुजन आघाडीला देखील अनेक जागी विजय मिळू शकला असता. अर्थात, अशा प्रकारचे तर्क वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मान्य नाहीत. तरीही वस्तुस्थिती एक मात्र निशित आहे की, सत्ताधारी भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी एकसंघ नसल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील हे जरी अध्याहृत असले, तरीही ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध जनता अशीच होण्याची अधिक शक्यता आहे.
शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ पोस्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा


