सोलापूर
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला तर,

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला तर,
शेतकरी त्याच्या शेतात सुधारणा करण्यासाठी एकत्र येऊन पाण्याची व्यवस्था, साठवणुकीची व्यवस्था, खतांची सोय, मार्केटिंग करण्याची व्यवस्था याबद्दलची योजना आखून बँकेच्या माध्यमातून शेतकरी आपला उद्धार करू शकतो.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia

